मित्रांनो, मांजरेकर सारख्या अनुभवी आणि सचिन समवेत खेळलेल्या खे
ळाडूने जेव्हा ' सचिन दुखापतींचा बहाना करतोय' असा आरोप केला, तेव्हा सगळ्यांनाच धक्क बसला. मलाही. मी तर सचिनच खूप फ़ॅन आहे. पण जरा विचार केला तर त्यात थोड तथ्य वाटत. खरच सचिन आता जरा जास्तच 'contious' झालाय. सचिन नावाच terror आता गायब झालय. त्याने आता बचावात्मक धोरण स्वीकरलय.
पण म्हणून त्याच्यावर इतका मोठा आरोप? यात काहीही शंका नाही की संजय ने हा आरोप करुन आपल्या स्तंभची लोकप्रियता वाढविण्याचा चतुर प्रयत्न केला, तो बराच यशस्वीही झाला,पण त्याने केलेला आरोप केवळ सचिनलाच नाही तर त्याच्या असंख्य चाहत्यांना विचार करायला लावून गेला. तुम्ही काय विचार केला? आपले विचार share करा.