शाळेत भ्रमणध्वनी बंदी

आज लोकसत्तात ही बातमी दुवा क्र. १ वाचली. शाळेत विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व मुख्याध्यापकांनाही मोबाईल वापरायला शिक्षण खात्याने मनाई केली आहे.

करण्यासारख्या इतर अनेक गोष्टी पडून (पेंडिंग) असताना असल्या बातम्यांनी नसती चर्चा चर्वण होत राहते, असे माझे मत आहे. तुम्हाला काय वाटते?