प्रथम सर्व डाळी पाण्यामधे ७-८ तास भिजत घाला. नंतर त्या मिक्सरवर वाटुन घेणे. (थोड्या भरड वाटाव्या). वाटलेल्या डाळींमधे लसुण , मिरच्या व कोथिंबीर बारीक चिरुन घालणे. कांदा मात्र जाड चिरुन घालावा. कढिपत्ता न चिरता तसाच व चविप्रमाणे मीठ घालुन हे सर्व मिश्रण हाताने कालवावे.
तेलामधे मध्यम आचेवर व लालसर रंग येईपर्यंत वडे तळावेत. वडे पसरट असावेत. आंबट चटणीबरोबर खावेत, जास्त चांगले लागतात. चटण्या (चिंचेची चटणी , अथवा खोबऱ्याची किंवा दाण्याची, पण ह्या चटण्या आंबट दह्यामधे कालवुन घेणे.)
रोहिणी
नाहीत.
बहिण सौ रंजना
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.