आजच्या सर्व वृत्तपत्रांत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी "देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा" अशा अर्थाचे विधान केल्याचे प्रसिद्ध झाले आहे.
हक्काबरोबरच मुस्लिमांचे या देशाप्रति (काँग्रेस पक्षाप्रति नव्हे) कर्तव्य काय याविषयीही काही सांगितले असते तर बरे झाले असते असे वाटते.
आपणांस काय वाटते?