१.मराठी माणसांची लॉबी असावी अस तुम्हाला वाट्त का ?
२.मुंबईचा विकास करण फ़क्त मराठी माणसाच्याच हातात आहे अस तुम्हाला वाटत का ?
३.मुंबईत मराठी भाषेच वर्चस्व असाव अस तुम्हाला वाटत का ?
४.मराठी शाळा टिकुन राहण्यासाठी काय कराव लागेल ?
५.मुंबईतला परप्रात्यीयाचा भार कसा कमी होईल ?
६. मराठी माणसाने मराठी माणसाला कोणत्या प्रकारे मदत करता येईल ?
७. परप्रातीयाना मुबईची आणी मुंबईच्या प्रश्नाशी काहीच घेण देण नाही अस
तुम्हाला वाटत का ?