काही प्रश्न

१.मराठी माणसांची लॉबी असावी अस तुम्हाला वाट्त का ?

२.मुंबईचा विकास करण फ़क्त मराठी माणसाच्याच हातात आहे    अस तुम्हाला वाटत का ?

३.मुंबईत मराठी भाषेच वर्चस्व असाव अस तुम्हाला वाटत का ?

४.मराठी शाळा टिकुन राहण्यासाठी काय कराव लागेल ?

५.मुंबईतला परप्रात्यीयाचा भार कसा कमी होईल ?

६. मराठी माणसाने मराठी माणसाला कोणत्या प्रकारे मदत करता येईल ?

७. परप्रातीयाना मुबईची आणी मुंबईच्या प्रश्नाशी काहीच घेण देण नाही अस

तुम्हाला वाटत का ?