वर्तमानपत्रातील दोन बातम्या
"सचिन तेंडुलकरला 'भारतरत्न' पुरस्कार दिला जावा असा महाराष्ट्र विधिमंडळात प्रस्ताव पारित "
"सचिन क्रिकेट चा देव"
यावर काही मुद्दे विचारार्थ -
१. सचिन हा पुरस्कार देण्यायोग्य आहे यात शंका नाहीच. पण ... देशाच्या सन्मानाचा ही योग्य विचार व्हावा. " 'भारतरत्न' शून्यावर बाद" हि बातमी कशी वाटते परदेशी वर्तमान पत्रात !
२. या पुरस्काराने त्याच्या वर दडपण वाढेल. कामगिरी उत्तम करण्याची. किती अपेक्षा लादणार त्याच्यावर ?
३. किमान तो निवुत्त झाल्या नंतर हा पुरस्कार द्यावा.
आपल्या सर्वाचे मत प्रार्थनीय !