काश्मीर आणि कलम ३७०चा मुद्दा हा नेहमीच वादाच्या भोवऱ्या त अडकलेला.राजकीय स्वार्थापोटी काश्मीरला धगधगत ठेवणारा याच विषयावर, ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधी योगिता साळवी यांना मुंबईत काश्मिरी पंडित महिलांशी संवाद साधण्याचा योग आला. त्या महिलांचे काश्मीर व कलम ३७० विषयीचे विचार, त्यांच्याच शब्दात हा लेख घटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करण्यापूर्वीचा आहे.