अष्टावक्र संहिता : ४ : जनकाचा उदघोष - २

                                                              अहो अहं, नमो मह्यम् यस्य मे नास्ति किञ्चन ।
                                                              अथवा यस्य मे सर्वं यद्वाङ्मनसगोचरम् ॥२ - १४ ॥ 

विक्रम साराभाई

      डॉ. विक्रम साराभाई यांची आज जन्मशताब्दी ! नररत्नांची खाण या माझ्या पूर्वी प्रसिद्ध झालेल्या लेखात मी त्यांचा उल्लेख केला आहे. तो लेख त्यांच्या पत्नी मृणालिनी साराभाई यांच्या  जन्मशताब्दी दिनी लिहिला होता. .या जन्मशताब्दीदिनी  डॉ. विक्रम साराभाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार

ज्येष्ठ  समीक्षक व व्यासंगी  प्राध्यापक  डॉ. कल्याण काळे यांना

यंदाचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार

काश्मीरमधील वास्तव

     काश्मीर आणि कलम ३७०चा मुद्दा हा नेहमीच वादाच्या भोवऱ्या त अडकलेला.राजकीय स्वार्थापोटी काश्मीरला धगधगत ठेवणारा याच विषयावर, ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधी योगिता साळवी यांना मुंबईत काश्मिरी पंडित महिलांशी संवाद साधण्याचा योग आला. त्या महिलांचे काश्मीर व कलम ३७० विषयीचे विचार, त्यांच्याच शब्दात  हा लेख घटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करण्यापूर्वीचा आहे.

अष्टावक्र संहिता : ३ : जनकाचा उदघोष!

                                                              अहो अहं, नमो मह्यमेकोअहं देहवानपि ।

                                                             कचिन्नगन्ता नागन्ता व्याप्य विश्वमवस्थित: ॥२ - १२ ॥ 

ब्रह्माचा शोध ( निष्कर्ष ?)

 राहुल सांकृत्यायन यांचे "व्होल्गा ते गंगा " हे पुस्तक वाचल्यावर मात्र आपण हा सगळा खटाटोप उगीचच करतोय असे वाटू लागले.राहुल सांकृत्यायन यांचे मूळ नाव केदारनाथ पांडे त्यावेळच्या उत्तर प्रदेश मधील आझमगडमधील भूमिहार ब्राह्मण कुटुंबात जन्मून नंतर स्वामी दयानंद सरस्वतींचे अनुसारी म्हणजे आर्य समाजिस्ट व शेवटी बौद्ध धर्म स्वीकारून सांकृत्यायान झालेले.दररोज ते संस्कृत भाषेत दैनंदिनी लिहीत. "वोल्गासे गंगातक " हे मूळ हिंदी भाषेत लिहिलेले पुस्तक बहुतेक प्रमुख भारतीय भाषा व इंग्रजीत अनुवादित झाले आहे.
      या कादंबरी स्वरुपात लिह

ब्रह्माचा शोध (उत्तरार्ध)

       लहानपणापासून जरी ब्रह्म हा शब्द याप्रकारे कानावर पडत असला तरी हिंदू धर्मातील तत्त्वज्ञान आपल्याला एक हिंदू म्हणून माहीत हवे असे वाटून गीता ज्ञानेश्वरी व दासबोध या ग्रंथांचे व काही उपनिषदांचे वाचन केल्यावर ब्रह्म म्हणजे बरेच काही आहे त्याचे अनेक प्रकारही आहेत असे दिसून यायला लागले .

ब्रह्माचा शोध (पूर्वार्ध)

           ब्रह्म हा शब्द प्रथम कानावर अगदी लहानपणी पडला त्याचे कारण आमच्या गावात घडणारा कीर्तन महोत्सव. बाळासाहेब पंतप्रतिनिधी हे औंध संस्थानचे राजे होतेच पण त्याचबरोबर  दोन गोष्टींबद्दल प्रसिद्ध होते.त्यातील एक म्हणजे सूर्यनमस्कार .आचार्य अत्रे यांनी सूर्यनमस्काराचे विडंबन आपल्या ' गुरुदक्षिणा ' नाटकात केल्याबद्दल बाळासाहेब हयात असेपर्यंत त्याना औंधात प्रवेश नव्ह्ता .तो बाळासाहेब गेल्यावरच "श्यामची आई’ सिनेमा काढण्यासाठी त्याना करता आला. असो !