सुटलो.
कोणी कोणाला पकडले होते नाही माहीत.
पण सुटलो.
कुठलाच आकार,
कुठलाच भाव-विचार,
कुठल्या ईच्छांकांक्षा,
कुठली प्रवृत्ती,
कुठले वस्तुमान,
काही काही नाही.
आजवर घट्ट पकडून ठेवलेले सगळे सगळे विस्मृतीमध्ये जाते आहे.
नाव..
ओळख..
कर्तृत्व..
नाती..
"काहीही न वाटणे!" ह्यामध्ये एक गूढ जल्लोष असतो असं नेहमीच वाटायचे मला!
अनेकदा ते साधण्याचे माझे अयशस्वी प्रयत्न मला अ