सुटलो!

सुटलो. 
कोणी कोणाला पकडले होते नाही माहीत. 
पण सुटलो. 
कुठलाच आकार, 
कुठलाच भाव-विचार,
कुठल्या ईच्छांकांक्षा, 
कुठली प्रवृत्ती,
कुठले वस्तुमान,
काही काही नाही. 
आजवर घट्ट पकडून ठेवलेले सगळे सगळे विस्मृतीमध्ये जाते आहे. 
नाव..
ओळख..
कर्तृत्व..
नाती..
"काहीही न वाटणे!" ह्यामध्ये एक गूढ जल्लोष असतो असं नेहमीच वाटायचे मला! 
अनेकदा ते साधण्याचे माझे अयशस्वी प्रयत्न मला अ

विपश्यना, ध्यानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग

मिसळपाव.कॉम ह्या संस्थळाच्या दिवाळी अंक २०१९ मध्ये पूर्वप्रकाशित

ध्यानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग हे फारच 'लोडेड' वाक्य आहे; कारण ह्यात

अमर दीप देव आनंद

अमर दीप देव आनंद

मागच्याच महिन्यात लता मंगेशकर यांचा वाढदिवस साजरा झाला(२८ सप्टेंबर) आणि वर्तमानपत्रात त्यांच्या बद्दल रकाने भरभरून माहिती छापून आली. त्याच्या फक्त दोन दिवस अगोदर म्हणजे २६ सप्टेंबर रोजी सदाबहार अभिनेते देव आनंद यांचा वाढदिवस होता परंतु देवची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. लता यांच्या स्वराला तोड नाहीच. जागतिक पातळीवर नावाजलेल्या गायिका आहेत त्या.  परंतु देवने पण अभिनय क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे यात शंका नसावी.

आत्मपूजा उपनिषद : १ : स्वस्मरण हेच ध्यान !

आत्मपूजा उपनिषद केवळ १५ श्लोकांचं आहे आणि त्याच्या  प्रत्येक श्लोकात स्वतःचा उलगडा घडवून आणण्याची किमया आहे; म्हणून ही लेखमाला.

अहंकार आणि नम्रता

एखाद्याने लेख लिहिला की त्याच्या वरती जे प्रतिसाद येतात त्यात लेखक / लेखिकेच्या मताशी सहमत अथवा विरुद्ध असे दोन तट पडतात.  जे विरुद्ध असतात त्यांची मतं वाचली किंवा प्रतिक्रिया पाहिली की अगदी जहाल ते मवाळ  असे सर्व प्रकार दिसतात.

ये दिल और उनकी निगाहोंके साये.......................

पर्वत, पक्षी, नद्या, झाडं, धुके.. सगळा निसर्गच  प्रेमाशी संलग्न आहे. प्रेम ही सगळ्यात हवीहवीशी उत्कट भावना! आपण प्रेमाचे पडसाद भवतालच्या रम्य निसर्गात शोधत राहतो. 
निसर्गा  च्या  सहवासात  भावना अधिक उत्कट पणे व्यक्त होतात आणि आतला आवाज ऐकू येतो. मन आणि भान हरपून जाणारा निसर्गाचा विलोभनीय सहवास!

आणि आषाढी पावली...

या वर्षी आषाढी एकादशीला मी नागपूरला होतो...रात्र सरता सरता आलेला अनुभव आषाढी पावल्याची पावती होता...तो इथे देत आहे...

रवींद्र दत्तात्रय तेलंग

काही प्रसंग आठवणीत घर करून जातात.