सासु आणि सून यांच नातं कधीच प्रेमळ, शांतीच असु शकत नाही कां?
पिढीत ले अंतर सोड्ले तर, दोघांच्या सामंजस्यातुन सगळे सुखी राहाणे ईतके अवघड असावे?
बिचाऱ्या नवऱ्याची होणारी कुचंबणा कशी थांबवावी?
क्रुपया, आपले या संदभातील अनुभव आणि त्यावर काढलेला तोडगा सांगावा.