नमस्कार
मि उज्वला, मला तुमच्याकडून लग्न या विषयावर मत मागवत आहो.
मुलीन आपल्या मरजि प्रमाण लग्न करण योग्य कि अयोग्य. त्या मुलाला त्याच्या पहिल्या बायकोपासुन एक मुलगा आह. तो ४ दिवसाचा असतानाच ति वारलि. अशा मुलाबरोबर जर त्या मुलिला लग्न करायच असोल तर.
धन्यवाद
उज्वला