कालच काही मित्रान्शी चर्चा झाली. पुण्यातील रहदारी वाहनधारक आणि पादचारी दोहोंच्या द्रुष्टीने मोठी समस्या झालेली आहे असे समजले.
याला जबाबदार कोण? बेशिस्त नागरिक की सुस्त प्रशासन? यावर काही उपाय सुचवता येइल का?
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.