माहिती हवी आहे.

छत्रपती शिवाजी राज्याच काय भाग्य की त्यांच्या दोन दोन जयंत्या साजऱ्या व्हाव्यात. एक शासन दरबारानुसार आणि एक जनदरबारानुसार.
मला फक्त एवढीच माहिती हवी आहे छावा (राजे संभाजी मुद्दाम नाव देतो) कुठे कर्तृत्वात कमी पडला की काय ? की त्यांच्या पुण्य तिथीचा साधा उल्लेख ही नाही. नवं वर्षाचे स्वागत तर आम्ही यात्रा काढून करतो एकमेकांना शुभेच्छा देखिल देतो पण ........
अस का?