पंतप्रधान मनमोहनसिंग यांस,

माननीय पंतप्रधान साहेब, आता पुढील वर्षी २०१४ मध्ये निवडणुका होतील. या वेळेचे निकाल पाहून कॉग्रेसला सत्ता मिळेल का असे सर्व म्हणतात .

स्वागत २०१४

या निमित्ताने प्रत्येकाने लिहायचे एक सदिच्छा/संकल्प वाक्य. ज्यात एकाच अक्षरापासून वाक्यातले सर्व शब्द सुरू हवेत
सुरूवात करते..

ववर्षात नित्य नेमाने वसाहित्य निर्मीती  

पाहू तरी किती अफाट शब्दसंग्रह आहे मनोगतींचा .. कितीही वेळा लिहा .. पण एका प्रतिसादात एकच वाक्य हवे..

पत्तेकुटूयाका !

पत्ते खेळायचे का? ,,, हो ! पण काय खेळायचे?,,, हेच नेहमीचे पाच तीन दोन ,,  
खूप वेळा खेळून झाले आहे, त्यापेक्षा नाटेकाटे खेळूया का? तिघात
नाटेकाटे,, काय वेड लागलाय का,, त्याला कशी दहा बारा माणसे हवीत म्हणजे
खेळ कसा रंगात येतो. खरे आहे, चला मग पाच तीन दोनच खेळू. भिडू वाढले की मग
बाकीचे खेळ खेळू,,

काळे पाणी ---- ४

          स्वातंत्र्यवीर सावरकरांना मुद्दाम कडेची कोठडी देऊन त्यास दोन्हीकडे कोखंडी जाळीचे दरवाजे होते.

काळे पाणी --- ३

           काळे पाणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या तुरुंगाचॅ बांधकाम इ.स.१८९६ मध्ये सुरू झाले व १९०६ मध्ये ते पूर्ण झाले. ब्रम्हदेशातून आणलेल्या गडद लाल रंगांच्या विटांनी ते केले होते.