माझा "वाचक" मित्र आणि मी!!

"निमिष, तू स्वत:ला काय मोठा तत्त्वज्ञानी समजतोस की काय?" माझ्या एका जुन्या परम मित्राने मला एकदा चिडून विचारले.
मी हसून म्हणालो, "का रे मित्रा? असे तुला वाटण्याचे कारण काय बरे?"
आम्ही पुण्यातल्या एका उपाहारगृहात मस्त अमृत तुल्य चहा घेत होतो. हा मित्र दहा वर्षानंतर प्रथमच मला प्रत्यक्ष भेटला होता.

पाहण्याची दृष्टी

                                              आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राज्य करीत होता. राजा कलाप्रेमी आणि विचारवंत म्हणून प्रसिद्ध होता. 

सर्व प्रकारचे कलाकार आणि तत्त्वज्ञ त्याच्या पदरी होते. तो त्यांची अतिशय काळजी घेई.  तसेच तो स्वतः पण उत्तम चित्रकार होता.

हुषार बबन

                                                एकदा एक न्यायाधीश निवृत्त झाले. त्यांना त्यांचा गाव खूप आवडे. ते गावी आले आणि बंगला बांधून राहू लागले.  एक दिवस ते गावातल्या पोस्ट ऑफिसात गेले. पोस्ट मास्तरांना म्हणाले, " मास्तर, मी आता आपल्या गावात राहायला आलो आहे, जर माझे काही टपाल आल्यास मला ते वेळेवर मिळेल याची काळजी घ्या. "    मास्तर न्यायाधीश महाराजांना ओळखत होते.

अघटित

                                    पावसाळी रात्र. ..... रस्त्यावर दिवे नाहीत. तसा तो मोठा रस्ता होता. पालिकेला , वाहन चालवायला रस्त्यांवर  दिव्यांची गरज काय असं वाटत असावं. आधीच अमावास्या , त्यात पाऊस आणि लगतच्या खाडीवरून येणारा वेगवान थंडगार वारा. तोंडावर पाण्याचे फटकारे बसत होते. वाहनांच्या दिव्यांनी जे दिसेल तेवढेच आणि तितकाच वेळ दिसत होते आणि समोरचं जग मुळी अंधारात गुडुप होतंय असं  वाटत होतं.

कशी जिरवली.

                                एका नगरात दोन श्रीमंत व्यापारी राहत होते. ते एकमेकांना खाली पाडण्याची एकही संधी सोडत नसत. एकाचे नाव होते. 

लक्ष्मीकांत व दुसऱ्याचे नाव होते वत्सराज. दोघांपैकी लक्ष्मीकांत थोडा जास्त गर्विष्ट होता. एक दिवस  मागचे सर्व विसरून वत्सराज लक्ष्मीकांताला भेटावयास गेला. तो  महालाच्या दरवाज्याजवळ आलेला पाहून लक्ष्मीकांताने आपल्या नोकरास बोलावून सांगितले, " जा, 

असहिष्णुता चांगली की वाईट?

राजे तुम्ही पुन्हा जन्माला आलात तर.... !!!

राजे तुम्ही पुन्हा जन्माला या..!!  अशा आणि अनेक घोषणा महाराष्ट्रात घुमत असतात.. पण खरंच राजे जन्माला आले तर राजेंना काय काय पाहायला मिळेल याची कल्पना आपण करू शकत नाही..  आज महाराष्ट्रात असे अनेक जण आहेत जे स्वतःला "रायगडचा हुजऱ्या","शिवबाचा वाघ"," स्वराज्याचा मावळा" इ. इ. विशेषणे लावून घेतात.. पण त्यांचे आचरण पाहिले तर त्यांना राजे काय शिक्षा देतील हे इतिहासात डोकावून पाहिले की कळेल.. 
मी आज या विषयावर लिहिण्याचे कारण की, १९ फेबु. ला मला आलेला वाट्स अप वरचा फिरता संदेश..