ज्ञानयात्रा २

कार्यशाळेचा आज पहिला दिवस. ही कार्यशाळा इस्सोमी फाऊंडेशन पेरेंट बॉडी
ऑफ इनतया पब्लिक स्कूल व इंजालुमेंडा विमेन एमपॉवरमेंट फोरम ह्यांनी
आयोजित केली होती. साडेआठवाजल्यापासून मुलं यायला सुरुवात झाली.

बैलगाडी

 सहाय्यक व्यवस्थापक राजमाने केबिनमध्ये शिरले. त्यांनी बॅग टेबलवर काढली. कॅलक्यूलेटर, पेन या नेहमीच्या वस्तू काढून झाल्यावर एक कप्पा अगदी हलकेच उघडला. त्यातून बैलगाडी बाहेर काढली आणि टेबलच्या कोपऱ्यावर हलकेच ठेवून दिली. पेपरवेट, काही फाईल्स या वस्तू टेबलच्या एका बाजूला ठेवल्या. फक्त बैलगाडी टेबलच्या दुसऱ्या बाजूला. मध्यभागी संगणक. बराच वेळ ते तिच्याकडे पाहत राहिले.
  सहाय्यक विनोद सहीसाठी काही  कागद घेऊन आला. सही झाल्यावर त्याचे लक्ष बैलगाडीकडे गेले.
"सर, तुम्ही आणलीत का ?"
राजमानेंनी होकारार्थी उत्तर दिले.

श्री संतराम (भाग तिसरा)

                                            सुलक्षणा आलेली देवींना कळलं होतं, पण त्यांनी तिकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलं. आपणच सुरुवात करावी असं 

वाटून ती चाचरत म्हणाली, " आज्ञा देवी........ " आणि पुढील प्रतिक्रियेसाठी थांबली. न लागलेल्या झोपेतून जाग्या होत देवी म्हणाल्या, "

नृत्य क्षेत्रातील १२ दिग्गजांना कलातीर्थ पुरस्कार प्रदान

थर्ड बेल एंटरटेनमेंट तर्फे दिला जाणारा कलातीर्थ पुरस्कार नुकताच नृत्य क्षेत्रातील १२ दिग्गजांना ज्येष्ठ नृत्यांगना शमाताई भाटे ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कलातीर्थ पुरस्काराचे यंदाचे हे तिसरे पर्व होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी असलेल्या शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात नृत्यांगना पूजा शेंडे हिच्या गणेशवंदनेने झाली पाठोपाठ अनुजा बाठे, ईशा फडके व कलावर्धिनी च्या विद्यार्थिनींनी देखिल नृत्य सादरीकरण केले.

मिएनमार प्रकरणाच्या निमित्ताने... आंतरराष्ट्रीय सैनिकी कारवाया आणि त्यातून दिले जाणारे संदेश

भारतीय सैन्याने मिएनमारच्या हद्दीतल्या अतिरेकी ठाण्यांवरच्या हल्ल्यांच्या बद्दल अनेक तज्ज्ञ आणि तथाकथित तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया येत आहेत. हे अपेक्षित आहे. जेवढी निरपेक्ष विश्लेषणे येत आहेत, त्यापेक्षा जास्त (या घटनेच्या दोन्ही बाजूने असलेल्या तज्ञांच्या व्यक्तिगत हितसंबंधांमुळे प्रत्येकाच्या आवडी-उद्येशा-प्रमाणे) तिखटमीठ मिसळलेली विश्लेषणे येत आहेत. हे पण अपेक्षितच आहे. कारण, अश्या प्रकारच्या, अंतिम परिणाम मिळविण्यासाठी नाही तर मुख्यतः संदेश देण्यासाठी केलेल्या कारवाईनंतर, तिचे अपेक्षित परिणाम साधण्यासाठी, कारवाईच्या बाजूला असणार्‍या लोकांनी तसे करणे आवश्यक असते.

मिनेसोटा स्टेट कॅपिटॉल

भारतातील केंद्र व राज्य सरकारी वास्तूमध्ये सहजपणे प्रवेश मिळणे नक्कीच सोपे नसते. संसदेच्या किंवा विधिमंडळांच्या अधिवेशनात प्रेक्षक गॅलरीमध्ये बसता येते पण निवांतपणे वास्तूचे निरीक्षण करायला मिळणे तर अशक्यच. तेथे जाऊन फोटो काढण्याबद्दल तर आजकाल विचारही केला जाऊ शकत नाही.