अर्थाचा विनोदी अनर्थ (४) [नवी विनोदी कथा : सळई, साई, आणि बाजीगर बीरबल]

प्रस्तावना: यात कुठल्याही घडलेल्या घटनेवर टिका करण्याचा तीळमात्र उद्देश नसून, ती घटना प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी ज्या पद्धतीने मांडतात त्यावर टिका करण्याचा हेतू येथे आहे.

मी 'अर्थाचा विनोदी अनर्थ' या मालिकेत या पूर्वी तीन भागांत विविध वृत्तवाहिन्यांच्या  निरर्थक बातमी देण्याच्या पद्धतींवर आधारीत एक विनोदी कथा लिहिली होती.   आता पुन्हा आपल्यासमोर सादर आहे नवी कथा.  हा आहे अर्थाचा विनोदी अनर्थ या मालिकेचा चौथा भाग.

न्यूज चॅनेलवर खाली पट्ट्या सरकत असतात. त्यावर लिहिलेले असते- 

थोड्याच वेळात आपण बघणार : 'रॉड आणि गॉड' (सळई आणि साई).....

चहा

वाढणी
१ जण

पाककृतीला लागणारा वेळ
5

जिन्नस

  • टी बॅग्ज २
  • दूध
  • पाणी
  • साखर

मार्गदर्शन

छोले भटुरे

वाढणी
४ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
180

जिन्नस

केंद्रापगामी बल

तो रस्ता दोन तीन दशकांहून जास्त जुना नव्हता. त्याचा तकाकणारा गुळगुळीत पृष्ठभाग ही तर अगदीच नवीन कमाई होती.

रस्त्याच्या वाटेत अचानक एक तळे आल्याने रस्ता उजवीकडे झुकाटला होता. पण पुढे एक टेकडी दिसल्यावर परत डावीकडे वळून त्याने तळ्याच्या नि टेकडीच्या मधून वाट काढली होती. या वाटचालीत त्याने एका नाल्याला खाली दडपले होते.

त्याच्या प्रेमभंगाची कथा : भाग ३

नाना पुलावरून उतरून दोघेही मधल्या आळीकडं वळाले. गल्लीच्या तोंडालाच टॉम्या थबकला.
"शेरू, आपण या आळीनं चाललोय खरं; पण या गल्लीतले आपले जातभाई खूप आक्रमक आणि टगे आहेत. त्या दिवशी तांबडी दिवसभर गायब झाली, म्हणून तिला पाहत या गल्लीत आलो, तर चार माजलेले जातभाऊ माझ्या अंगावर तुटून पडले. काही विपरीत घडायच्या आत पळ काढला म्हणून वाचलो. त्यामुळे या आळीनं जाणं, मला तरी धाडसाचं वाटतंय. '' टॉम्याच्या मनातल्या धास्तीनं शेरू मोठ्यांदा हसला नि म्हणाला,