रामायण व महाभारतात खगोलशास्त्र आहे.त्यावरून त्यांचा काळ ठरविता येतो.
रामजन्म ६ डिसेंबर इ.पू.७५६० रोजी झाला.
महाभारत युद्ध १४ सप्टेंबर इ.पू.३००८ रोजी सुरू झाले.
या व अनेक इतर गोष्टी मी गणिते करून शोधून काढल्या आहेत व "महाभारत युद्धकाळ" हे
पुस्तक लिहिले आहे. अधिक माहितीसाठी फ़ोन :०२५१ २२०९४७६
प्रफ़ुल्ल वामन मेंडकी