सभ्य लोकांनी राजकारणात यावं की येऊ नये ?

नुकत्याच विधानसभेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.  सध्या राजकारणात सर्वत्र गुंड लोकांचा सुळसुळाट आहे. कमी अधिक प्रमाणात प्रत्येक पक्षात याचं लोण पसरलं आहे. मग तुम्हाला काय वाटते. सभ्य लोकांनी राजकारणात यावं की येऊ नये?