काही दिवसापुर्वी छठपुजा मुंबईत झाली त्यात बोलत होते हमारा भय्या ये काम करताय वो काम करताय . पण मुंबईत का येतोय ते सांगत नव्हते.
बिहार. ऊत्तरप्रदेश इ. राज्यातुन भय्या मुंबईत येतो. का येतो ?
दाक्षिणात्य राज्यातुन लोक येतात . ह्या लोकांचे (खास करुन कानडी)लेडिज बार मुंबईत आहेत . मुंबईतला पैसा ते त्यांच्या गावी गुंतवतात. सीमाप्रश्नाविषयी एक अक्षरसुद्धा बोलत नाही.