युगंधर -रसास्वाद-भाग १

कै.शिवाजी सावंत यांची "युगंधर"ही कलाकृती माझ्या वाचण्यात आली. त्यांचे छावा आणि मृत्युंजय मला आवडले होते. त्यामुळे या पुस्तकाविषयी अपेक्षा वाढल्या होत्या. पुस्तकाने त्या पुर्ण केल्या यात शंका नाही. तेव्हापासून त्याविषयी काही लिहावे असे मनात होते. माझ्या मनाला भावलेले व मनोगतींना दाखवावेसे वाटलेले मी येथे लिहीणार आहे. या महान ग्रंथावर भाष्य करण्याची वा त्याची समीक्षा करण्याची माझी पात्रता नाही याची मला पूर्ण जाणीव आहे.

युगंधर रसास्वाद- भाग ३


युगंधर रसास्वाद भाग तीन


 या भागात आपण दौपदीच्या व्यक्तिरेखेचा  आढावा घेणार आहोत.
द्रौपदी
आपल्या जन्माशी निगडीत असलेल्या घटनांचे वर्णन करुन द्रौपदी स्वयंवराची कथा सांगायला सुरुवात करते. त्या निमित्त्याने तिची आणि कृष्णाची पहिली भेट झालेली आहे. स्वयंवराचा अवघड पण जर पूर्ण करता आला नाही तर काय होणार असा विचार तिच्या मनात येत असतांना आसानावरुन उठलेलेल्या द्वारकाधिषांना उद्देशुन सभेने काढलेले उद्गार ऐकताच, द्रौपदी मान वर करुन पहाते. तिच्या मनात विचार विचार चमकतो की यांनी जर पण पूर्ण केला तर यांची पत्नी म्हणून आपले जीवन कसे असेल? रुक्ख्मिणीदेवी आपला स्वीकार करतील ना? पण तेवढ्यात अर्जुनाने पण जिंकल्यावर त्याच्या गळ्यात वरमाला चढवल्यावर द्रौपदी कृष्णाकडे बघून म्हणते की द्वारकाधीषांच्या डोळ्यात क्षणापूर्वी पाहिलेल्या अभिलाषेचा लवलेशही नव्हता, होती ती स्फ़टीकासारख्या बंधुभावापेक्षाही पारखायला कठीण अशी छटा! कुंतीने 'भिक्षा वाटून घ्या' असे सांगितल्यावर सखा श्रीकृष्णाने तिची घातलेली समजुत द्रौपदीने वर्णन केली आहे.

जीवनमय जाहिरात?कि जाहिरातमय जीवन?

सकाळ झाली. भैरु उठला. भैरुने 'हवा मे उडता जाये' असा दावा करणार्‍या रबरी सपाता पायात सरकावल्या आणि तो दंतधावन करण्यासाठी न्हाणीघरात गेला.   


'दातों के कानेकोपरेतक पोहचणारी' एक विचारपूर्वक वेड्यावाकड्या बनवलेल्या दात्यांची दंतघासणी त्याने उचलली. त्यावर 'आत्मविश्वास' जागवणार्‍या दंतरसायनाचे नळकांडे दाबले आणि दात घासायला सुरुवात केली. दात घासून झाल्यावर जाहिरातसंतांनी सांगितल्याप्रमाणे दातावर बोट घासून 'च्युक' आवाज येतो का त्याची तपासणी केली. अरेच्च्या! आवाज नीट नाही आला. भैरुने परत थोडे दंतरसायन घासणीवर घेतले आणि परत दात घासले. यावेळी दातावर बोट घासल्यावर हवा तसा 'च्युक' आवाज आला. हुश्श!!

शेपुबद

वाढणी
४ जणांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • ३ उकडलेले बटाटे
  • २ टॉमेटो
  • मूठभर चिंच
  • लहान खडा गूळ
  • २ वाट्या दही
  • बारीक शेव(आवडत आणि मिळत असल्यास हल्दीराम आलू भुजिया पण चालतील.)
  • सैंधव असल्यास,नाहीतर जलजिरा मसाला पण चालेल.
  • मिरच्या ३
  • मीठ चवीपुरते
  • पाणीपुरी पाकिट १
  • तिखट पूड

मार्गदर्शन

इंग्रज का गेले?

परवाच "गांधी-सावरकर", "टिळक-आगरकर" व अश्याच इतर गोष्टींवर चर्चा/वादविवाद करीत असताना एक प्रश्न पडला... अनेकांनी अनेक उत्तरे दिली परंतु अजुनही समाधान झाले नाही...


प्रश्न असा की: "इंग्रज भारत का सोडून गेले असावेत?"

बट्ट्या/गाकर

वाढणी
२ जणांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस