काश्मिर, पाकिस्तान आणि मी.


देश १५ ऑगष्ट ४७ साली देश स्वंतत्र झाला. म्हणजे नक्की काय झाले? इंग्रांजानी आपल्या अधिपत्याखालील प्रदेश भारताला दिला. यात संस्थाने सामील नव्हती.

संस्थांनाचे काय? 
त्यांना स्वतंत्र रहायचे होते. साम, दाम, दंड पध्दतीने त्याना भारतात सामील केले गेले. सरदार पटेलानी हे काम कुशलतेने केले.

पोपटी

वाढणी

पाककृतीला लागणारा वेळ
45

जिन्नस

  • २ किलो. गोड्या वालाच्या शेंगा
  • १ मातीचा माठ
  • मीठ चवी प्रमाणे
  • बटाटे ३/४
  • कांदे ३/४
  • खरवडलेला नारळ (कांदे, बटाट्यांमध्ये सारण म्हणून)
  • मसाला (सारणासाठी)
  • भांबुर्डीची पाने
  • भरपुर पला-पाचोळा, सरपण

मार्गदर्शन

अवघे बनु श्रीमंत!

एकमेकां सहाय्य करू।
अवघे बनू श्रीमंत॥


माझ्या हातातल्या माहिती पत्रकावरच्या या ब्रीदवाक्यानीच माझं लक्ष वेधून घेतलं. सॅटर्डे क्लब नावाच्या एका संस्थेचं माहिती पत्रक मी वाचत होतो आणि त्या संस्थेचे संस्थापक श्री माधवराव भिडे त्यांच्या कामाची माहिती मला अत्यंत उत्साहाने सांगत होते. मराठी व्यावसायिकांना एकत्र गुंफुन त्यांना एकमेकांच्या प्रगतीसाठी एकमेकांना मदत करायला प्रवृत्त करणारी ही आगळी बेगळी संस्था! मराठी माणूस व्यवसाय / धंद्यामधे उतरला पाहिजे आणि त्यात उतरून तो यशस्वी व श्रीमंत झाला पाहिजे या तळमळीपोटी काम करणारी. ते पत्रक व माधवरावांचं बोलणं हयामुळे मनामधे अनेक दिवस रुंजी घालत असलेल्या प्रश्नांना पुन्हा नव्यानं चालना मिळाली.

नाही चिरा नाही पणती..

चंद्रशेखर सिताराम तिवारी. जन्म भॉवरा, जिल्हा झाबुआ, मध्य प्रदेश. एका सामान्य गरीब कुटुंबात जन्मलेला सामान्य मुलगा. शिक्षणात लक्ष्य बेताचेच. आदिवासी मुलांबरोबर जंगलात उनाडणे आणि तिरकमठा चालवणे हेच अधिक प्रिय. मात्र स्वभाव अगदी सरळ आणि रोख ठोक. एकदा शिक्षक मनोहरलाल त्रिवेदिंनी मुलांची परिक्षा घेण्या करिता एक चुकीचा शब्द घातला. बंधु शुकलालने तो तात्काळ सुधारुन सांगीतला पण याने मात्र शब्द पुरा होण्या आधिच समोरची छडी उचलली आणि हाणली मनोहरलालजींना. आम्ही चुकलो तर ते मारतात, आज ते चुकले तर आम्ही का मारु नये हा प्रश्न!

आपल्या संगणकाची सुरक्षितता भाग १

आजकाल घरोघरी संगणक येऊ लागले आहेत. त्याचा (योग्य?) वापरही वाढला आहे. परंतु त्याच्या सुरक्षिततेविषयी कोणाला फारशी माहिती नसते. "हो... एक कुठलासा Antivirus आहे, पण तो कसा वापरायचा ते माहित नाही" अश्या स्वरुपाची उत्तरे मिळतात.


व्हायरस म्हणजे काय, काय म्हणजे व्हायरस नाही, तो कसा येऊ शकतो, कसा येऊ शकत नाही वगैरे गोष्टी सर्वसामान्यपणे माहित नसतात.

नवी दिशा

"आई मला थोडे पैसे हवे आहेत. दंड विकत घेण्यासाठी", मनोहर आईला विनंती करत होता.

   पद्माकर व दिनकर यांनी पण मनोहरच्या स्वरात स्वर मिसळत आम्हाला पण दंड हवा अशी मागणी केली होती.


   "अरे पण कशाला हवा तुम्हाला दंड?", लक्ष्मीबाईंनी औत्सुक्याने विचारले, "तुम्ही कोणासोबत मारामारी करायच्या विचारात आहात की काय?"

ध्येयोत्तमा

धावपळीचे ते वर्ष होते १९४०चे. वर्धाही मागे नव्हता. सुभाषबाबूंची सभा चालू होती. आसमंतात उत्साह होता, भारताची तरुणाई नवचैतन्याने प्रेरित होऊन आपल्या लाडक्या सेनापतीची अमोघ वाणी कानात प्राण गोळा करून ऐकत होती. तितक्यात कोणीतरी नेताजींच्या हातात एक छोटीशी चिठ्ठी पोचवली. नेताजींचा चेहरा उतरला. अत्यंत दुःखद स्वरात एक कटुवार्ता त्यांना आपल्या देशबांधवांना द्यावी लागली.

भारतमाते वंदन तुजला

आयुष्य जेव्हा चूल-मूल एवढयापुरतेच मर्यादीत होते तेव्हाची गोष्ट. २५ ऑक्टोबर १९३६, विजयादशमीचा दिवस, समितीच्या उदघाटनाचा दिवस. भारतीय इतिहासात या दिवसाचे नाव कायमस्वरूपी इतिहासात कोरल्या गेले. शेकडो महिलांनी या कार्यक्रमात भाग घेतला. देशभक्तिच्या गाण्यांनी आसमंत दुमदुमला. हा निनाद होता राष्ट्रसेविकांच्या ग्वाहीचा की एक नविन पर्व सुरू होतेय!