भारतीय भाषेतले पहिले सर्च इंजिन - रफ्तार..

म.टा. तली बातमी (१५.१०.२००६)...
..भारतीय भाषेत इंटरनेटवर माहितीशोधाचा पहिला मान 'रफ्तार' चा!
दुवा


राहुल

वायुप्रदूषण कोण घडवितो? आपणच!

वायुप्रदूषण कोण घडवितो? आपणच!


सार्वजनिक डासनिर्मूलन


महापालिकेने डासांच्या निर्मूलनासाठी अभिनव पद्धती विकसित केल्या आहेत. त्यात आहे एक विषाऱी धूर आणि आग ओकणारे यंत्र. हे यंत्र सांदिफटीत, गटारां-डबक्यांमध्ये, अडीअडचणीत, केरकचऱ्यांच्या ढिगांवर विषाऱी वायूंची फवारणी करण्यात वापरले तर नाट्यमयरीत्या डास कमी होतात ह्याचा अनुभव मी स्वत:च घेतला आहे.

आंतरजातीय विवाह

   नुकतेच शासनाने आंतरजातीय विवाह करणाऱ्याना ५०,००/- रुपयांचे बक्षीस द्यायचे ठरवले आहे असे वाचले.त्यामुळे म्हणे जातिभेद कमी होण्यास उत्तेजन मिळेल् . हे कोणालाही पटेल असे मला तरी वाटत नाही मात्र असे लग्न केल्याचे दाखवून शासनाकडून ५०,००० रु.

मराठी-रस्त्यावरची मारामारी का?



नमस्कार,


जय महाराष्ट्र


शिवसेना आणि म. न. से. यांत जी मारामारी झाली. त्यामूळे मराठी माणसाचे येत्या काळात काय भविष्य असेल. काय होईल सांगता येत नाही. मराठी माणूस टिकेल तर ह्या संघटना टिकतिल. पण ह्यांच्यातिल भांडणांनी काय होईल ?मराठी मने दुभंगली आहेत.मूंबई पुरत बोलायचे झाल्यास येत्या म. न. पा . निवडणूकीत पराभव अटळ आहे. परप्रांतिय महापौर येईल .

अडीच वर्षाचा कलाकार!

अडीच वर्षाचा आदित्य फाटक दिसायला गोंडस आहेच पण त्याच्या चिमुकल्या हातांमध्ये एक वेगळी कलाही आहे. कोणती? पाहा!


वाद-चर्चा, वाटाघाटी, अहवाल, यांतील अप्राणिकपणा.

वाद-चर्चेतून विचारमंथन व अचूक मार्गदर्शन अपेक्षित असते, वाटाघाटींतून मतभिन्नता असणाऱ्या पक्षांमध्य परस्परांना मान्य होणारा तोडगा निघणे अपेक्षित असते, तर अहवालांतून सद्य:स्थितीचे यथार्थ वर्णन अपेक्षित असते. पण यासर्वांत संबंधित प्क्षांकडून हेतुत: अनेक अप्रामाणिक युक्त्यांचा वापर केला जातो ज्यामुळे मूळ उद्देश बाजूला राहतो व दिशाभूल होणे, चर्चा निष्फळ होणे असे प्रकार होतात.

समर्थांचे पत्र

 नमस्कार मंडळी ,


समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेले एक पत्र इथे देत आहे. त्या काळी कौटुंबिक पत्रे परिचयाच्या माणसांबरोबर पत्र पाठवली जात असत पण  राजदरबाराची पत्रे पोहोचवण्या साठी स्वतंत्र सांडणी स्वार किंवा घोडेस्वार असत. राजदरबारची पत्रे शत्रुपक्ष त्या स्वारांना अडवून वाचत असावेत अथवा नष्ट करीत असावेत, यावर उपाय म्हणून काही सांकेतिक भाषा वा खुणा असलेली पत्रे लिहिली जात. अशाच प्रकारचे हे एक समर्थांचे पत्र आहे.(सन १६५९ ) यात अफजल खान निघाला असल्याची 'सूचना' आहे,