जाईरात: मराठी पाठ्यपुस्तकातले उतारे

जाईरात! जाईरात! जाईरात!


त्वरा करा! त्वरा करा!
अशिसं धीपु नायेणा रनाही.
अशि कांदबरी संप्रुण माराष्ट्र भाषेत दुस्री मिळनार नाही.
त्वरा करा! त्वरा करा!


हा माझा आठवणीप्रमाणे लक्ष्मीबाईंच्या "स्मृतिचित्रां"वर बालकवींचा प्रथमदर्शनी अभिप्राय होता. ईयत्ता पाचवी.

बांगड्याची हुमण ( गोव्याची किंवा कारवारी पध्द्त

वाढणी
६ ते ७ जणान साठी

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • मोठे बांगडे ४ ते ५ , लहान बांगडे ८ ते ९( ज्याला गोव्यात बांगुल्या म्हणतात)
  • ताज्या नारलाची अर्धी वाटी किंवा सुक्या नारळचा किस जो बाजारत मीळ्तो तो अर्ध्या वाटी पेक्षा कमी
  • तीखट लाल मीर्च्या(बेगडी) ५ ,लाल रंगाच्या (कश्मीरी मीर्च्या ३), हळद
  • १ चहाचा चमचा धणे, अटंबाची सोले (नसल्यास चिंच छोट्या लिंबा एव्हडी), आमसुले
  • १० ते १२ तीरफ़ळे एका वाटित थोडे पाणि घेउन भीजत ठेवणे
  • चवी पुरते मीठ

मार्गदर्शन

हातावर तुरी देणे

लहानपणी वाचलेली चिमणरावाची एक गोष्ट आठवली. तीत चिमणराव स्काऊटच्या मुलांना घेऊन जवळच्या गावात जातात. तेंव्हा "शेजारच्या बागेतून लिंबे आण आणि माळी आला, तर त्याच्या हातावर तुरी देऊन ये" असे सांगतात. मुलगा खरेच स्काऊटच्या सामानातली 'तुर' घेऊन जातो आणि माळ्याच्या हातावर ठेवतो......अशी काहीशी गोष्ट आहे. ह्या हातावर द्यायच्या तुरीचा काय अर्थ असावा? असा माझ्या मनात विचार सुरू झाला.

याहू ब्लॉग

याहूने नवीन ब्लॉग सेवा सुरू केली आहे. उदाहरण

कोणाला invitation हवे असेल तर मला मेल करा. ही  सेवा युनिकोड म्ध्ये वापरता येते.



shantanuo@yahoo.com



ज्ञानं च लोके यदि अस्ति किंचित् ।
संख्यागतम् तच्च महान् महात्मन् ।


ज्ञानं च लोके यदि अस्ति किंचित् ।
संख्यागतम् तच्च महान् महात्मन् ।

बांगडा करी

वाढणी
४ ते ६ जणांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

पोहे (गोवा पध्दत)

वाढणी
चार ते पाच लोकान साठी

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • पातळ पोहे किंवा नेहमीचे पण चालतील (१ पाकीट)
  • अर्धी वाटी ताज्या नारळाची (कीसुन घेणे)
  • चार ते पाच हीरव्या मीर्च्या (बारीक चीरुन)
  • १ इंच आले बारीक कापुन
  • मीठ चवी पुरते, चवीला साखर (साखर एक चमचा किंवा आवडी नुसार)
  • सोबतीला बारीक शेव

मार्गदर्शन

एक पाकीट पोहे एका परतीत काढणे,(पोहे पातळ असतील तर पाण्याने भीजवु नये.... जर नेहमीचे पोहे असतील तर आपण जसे भीजवतो त्याच प्रमाणे भीजवणे)

महाराष्ट्र पर्यटन.

महाराष्ट्रभुमी भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, व्यापारी अश्या सर्व दृष्टीने सर्वसंपन्न आहे. प्रवासाच्या दृष्टीने चांगले लोहमार्ग, पक्क्या सडका, चांगली आणि स्वस्त क्षुधाशांतीगृहे, धर्मशाळा यांची या भुमीमध्ये रेलचेल आहेच.&

मी एक कावळा....

बुद्धीला कितीही ताण दिला, तरी बालपणातल्या सर्वात पहिल्या अनुभवाची आठवण म्हंटली की, मला ते वादळ आठवतं. झाडाच्या उंच शेंड्यावर आमचं घरटं होतं. सोसाट्याच्या वार्‍यात झाडाचा शेंडा जवळ-जवळ ५ ते ७ फुट झुकत होता. घरट्यात मी एकटाच होतो. घरट्याबाहेर पण त्याच फांदीला गच्च धरून आई बसली होती. फांदीच्या प्रत्येक हेलकाव्या सरशी, आता आपण एवढ्या उंचावरून पडणार या, भितीने मी अक्षरश: कोकलत होतो. मला आई-बाबांसारखं उडता येत नव्हतं. शेजारी बसलेली आई, सारखी पंखांनी तोल सावरत होती. ती घाबरलेली नव्हती. मधे मधे काव काव करून मला धीर देत होती. पण मला, घरट्याला, सोडून कुठे जात नव्हती. बाबा कुठे बाहेर गेले होते. आईला त्यांचीही काळजी वाटत नव्हती पण या वादळात त्यांनी जवळ असावं, अगदी घरात नाही तरी निदान समोरच्या इलेक्ट्रीकच्या तारांवर, नजरेसमोर असावं असं तीला वाटत होतं. संघ्याकाळी मित्रांसमवेत समोरच्या इलेक्ट्रीकच्या तारांवर गप्पा मारत बसणं हा माझ्या बाबांचा छंदच होता. पण आज ते (आणि त्यांचे मित्रही) कुठे दिसत नव्हते. मी तर जाम घाबरलो होतो. वार्‍याने फांदी झोका खाऊ लागली की मी डोळे बंद करून घ्यायचो आणि जिवाच्या आकांताने काऽऽव काऽऽव ओरडायचो. आई हसायची आणि सांगायची,'कांही होत नाही. घरट्यातल्या तारा गच्च धरून बस. घरटं कांही पडायचं नाही.' मी तसं करत होतो पण भिती जात नव्हती. किती वेळ त्यात गेला कळलं नाही. पण, बर्‍याच वेळाने वारा मंदावला, झाडाच्या शेंड्याचे झोके घेणं थांबलं. शेंडा हळूवार हलत राहीला. भिती दूर पळाली. मजा वाटू लागली. मी हसू लागलो. आई आता उडून गेली. बहूतेक ती बाबांना शोधायला बाहेर गेली असावी. आई आणि बाबा परतले तो पर्यंत मी झोपलो होतो. त्यांच्या बोलण्याने जागा झालो. बाबांनी त्यांच्या चोचीतून आणलेल्या अळ्या मला खाऊ घातल्या आणि पायात धरलेली एक मोठी अळी आईला दिली. आईने बाबांच्या अंगावर पिसांमध्ये अडकलेले कचर्‍याचे कण आपल्या चोचीने काढून टाकले. बाबा अळ्या छान छान आणायचे. पोपटी रंगाच्या अळ्या मला खूप खूप आवडायच्या. बाबा त्या जास्त आणायचे. पण बाबा तपकिरी रंगाच्या अळ्याही आणायचे. त्या चवीला एकदम बेकार असायच्या, मला मुळीच आवडायच्या नाहीत पण त्या खायला लागायच्या. त्याने पंखात ताकद येते असे आई सांगायची. मी कधी खायचे नाटक करून ती अळी थूंकून टाकली तर बाबा माझ्या डोक्यावर चोच मारायचे. खूप लागायचं. डोळ्यात पाणी यायचं. खाली टाकलेली अळी पुन्हा उचलून आई भरवायची.