ज्या गोष्टी करू नयेत, हे माहित असूनही 'इलाजच नाही' असे म्हण्त, प्रवाहपतिताप्रमाणे, त्या गोष्टी करू नका. ज्या गोष्टी करायला पाहिजेत, त्या गोष्टी जाणूनबुजून, निक्षून करायला सुरुवात करा. याच पद्धतीने सन्मार्गावर राहाल. जो सन्मार्गावर असतो, त्याच्यावर परमेश्वरी क्रुपेचा वर्षाव सुरू होतो.