अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास-१

शि. टी. १ : (शिर-टीप : 'तळ-टीप'च्या विरुद्धार्थी) : आमचे गुरू पु. ल. देशपांडे यांनी (प्राचीन) मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास लिहिला. तसाच ते अर्वाचीन मराठी वाड. मयाचा (गाळीव) इतिहासही लिहिणार होते; पण ते राहून गेलं. ते आमच्या परीनं ('परी' हा शब्द 'कुवत' या अर्थी, गोष्टीतली परी नव्हे) करायचा आमचा प्रयत्न...

शि. टी. २ : * ही पु. लं. ची कोटी

'अर्वाचीन' म्हणजे काय?

पाकिस्तानशी युद्ध कधी सुरू करायचे?

हा प्रश्न लोक सरळ सरळ विचारायला लागली आहेत. पण मला हा शुद्ध भावनावेग वाटतो. मला कोणी विचारले की त्यांना सांगते, अजून किमान ५ वर्षे तरी नाही. का ते आपण सविस्तर पाहू -

१) युद्ध शास्त्राचा पहिला नियम आहे की युद्ध हे नेहमी आपल्या सोयीच्या वेळेला (सोयीच्या ऋतूत) सोयीच्या जागी (सोयीच्या भौगोलिक परिस्थितीत) आणि शत्रूला अनपेक्षित असताना करायचे असते. युद्धकधीही इतरांच्या सोयीने करायचे नसते.

बरं झालं...

बरं झालं - अतिरेक्यांची गोळी करकरेंचं बुलेट-प्रूफ जॅकेट भेदून गेली. आता निदान पोलिसांना निविदा, कंत्राटं इ. च्या कचाट्यात न अडकलेली बुलेट-प्रूफ जॅकेटस मिळतील.

बरं झालं - करकरेंच्या पत्नीनं मोदींची आर्थिक मदत नाकारली. निदान आता तरी निगरगट्ट मोदींना शहाणपण येईल.

बरं झालं - गिरगाव चौपाटीवर अतिरेक्यांवर तीन(च) फैऱ्या झाडल्यावर पोलिसांच्या बंदुका नादुरुस्त झाल्या. निदान पोलिसदलाकडे दुर्लक्ष झाल्याचं मुर्दाड राजकारण्यांच्या लक्षात तरी आलं. (की त्यांनी मिडियासमोर नुसतं तसं दाखवलं? कारण आजपर्यंत त्यांनी दुसरं केलंय तरी काय? )

महाराष्ट्राच्या मुख्य/उपमुख्यमंत्र्यांचे राजीनामे

आजच्या ईसकाळात ही बातमी वाचलीः बातमीचा गोषवारा पुढीलप्रमाणे

विलासराव, आर. आर. पाटील यांचा राजीनामा

`ग्राफिटी'.. किस्से आणि गप्पा

मित्रहो,

'ग्राफिटी' किस्से आणि गप्पा कार्यक्रम आहे मंगळवारी, दोन तारखेला. पुण्यात, मुठा नदीपात्रालगत, भिडे पुलाजवळ. नॅशनल बूक फेअर प्रदर्शनात. नकी या आणि प्रतिक्रिया कळवा.

वेळ : संध्याकाळी ६ वा.