श्री शिवाजी महाराज व महाराणा प्रताप तुलनात्मक चर्चा हवी आहे कारण संपुर्ण भारतात इतिहासात मला तरी फक्त ह्या दोनच व्यक्ती श्रेष्ठ वाटतात . पण जशी मराठ्यांची सत्ता जास्तकाळ टिकली तसे महाराणांच्या बाबतीत का झाले नसावे ?
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.