माणसाणे गरजेप्रमाणे वागावे कि काळानुसार चालावे?
हा प्रश्न मला नेहमी पडतो.
एक साधे उदाहरणः- भ्रमणध्वनीचे घ्या.
एक फोन करा किंवा स्वीकारा. आणखी sms करा.हि खरि भ्रमणध्वनीची गरज
मग mobile with Camera, GPRS,MMS चि गरज आहे का?
आपण सर्व सुविधा रोज वापरतो का?