आज दिनांक ३०.११.२००६ रोजी प.पू. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे जे पडसाद उमटले, जी जाळपोळ, हिंसक घटना घडल्या त्याबद्द्ल आपणास काय वाटते?
विटंबनेची घटना नक्कीच निषेधाची आहे मग ती कोणाचीही असो. पण त्याची प्रतिक्रिया योग्य आहे का? की त्याच्या मागे राजकीय उद्देश असेल? आपल्याला काय वाटते?