एकदा जोरदार टाळ्या झाल्या पहीजेत !

केवळ प्रसीद्धी साठी एवढ्या खालच्या थराला जाणं ? दीक्षा, अंधा युद्ध सारखे उत्कृष्ठ चित्रपट करणाऱ्या कलाकाराकडून, पल्लवी जोशी कडून हे अपेक्षित नाही.

या विधानावर आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. कृपया आपली मते द्यावी